![](https://aheritoday.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240605-WA0028-scaled.jpg)
![](https://aheritoday.com/wp-content/uploads/2024/06/IMG-20240605-WA0026-scaled.jpg)
भामरागड : तालुक्यातील बामणपल्ली येथील आविसं काँग्रेसचे नेते व माजी जि.प.अध्यक्ष तथा अहेरी बाजार समिती सभापती अजयभाऊ कंकडालवार आणि सेवानिवृत्त सहाय्यक वनसंरक्षक तथा आदिवासी काँग्रेस सेलचे जिल्हा अध्यक्ष हणमंतू मडावी यांनी बामणपल्ली येथील दौरा करून ग्रामीण भागातील नागरिकांची समस्या जाणून घेऊन आगामी लोकसभा निवडणुकांच्या बाबत चर्चा केली.
यावेळी गावातील नागरिकांनी गांवात निर्माण झालेल्या पाण्याची समस्या,गली रस्ते,नाली आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले.तसेच येथील नागरिकांनी एकत्रित बैठक घेवुन अनेक विषयांवर चर्चा केली सदर चर्चेत विविध समस्या मांडण्यात आले असता.समस्यांची निराकरण करण्यात येईल असे अजयभाऊ कंकडालवार यांनी येथील नागरिकांना सांगितले.
यावेळी माजी जि.प.सदस्य अजय नैताम,माजी पंचायत समिती सभापती भास्कर तलांडे,माजी सरपंच जिलकरशहा मडावी, काँग्रेस कार्यकर्ते स्वप्नील मडावी, नरेंद्र गर्गम, सुरेश दुर्गे, माजी उपसरपंच संजय पोरतेट, संजय येजुलवार, सुरेश निलम, प्रभाकर मडावी, चीनु सडमेक, पेसा उपाध्यक्ष योगिता कोरेत, नारायण तानसेन, भगवान बडगेल, पेंटाया चोधरी, मलैया झाडे, मलेश तलांडे, परदेशी निलम, दिनेश जुमडे, गणेश नागपूरवार, प्रवीण निलम, राजू निलम, मोहन झाडे, निलेश निलम, सदाशिव निलम, रघुपती निलम, दिपक निलम, नितीन सोनटक्के, ब्राहमया निलम,पुनम पुजलवर, मोरेश हजारे, गणेश खोब्रागडे, राहुल निलम, दिनेश दागरला,नामदेव पेंदाम,प्रमोद कोडापे, विनोद दूनलावार, कार्तिक अल्याडवार, शैलेश कोंडागुर्ले, सचिन पांचार्यासह परिसरातील आविसं काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.